जोडीदार कसा हवा? काय अपेक्षा ?
life partner कसा हवा .जोडीदार निवडताना दोन मुख्य कारण येते की, लव मॅरेज, अरेंज मॅरेज येते. जे लव मॅरेज करणारे असतात त्यांचे लाईफ पार्टनर आदीच शोधून ठेवतात.
मग अरेंज वाले असतात त्यानं जास्त प्रोब्लेम येतो जोडीदार निवडताना कारण त्यांच्या नियोजनानुसार सगळे सेट करयाचे असते.
आपला जोडीदार निवडताना आपण बरचे बाबी विचारत घेतो परंतु कोणतीच व्यक्ती परफेक्ट नसते.अगदी सेम सेम विचार जुळायला गरज नसते.
मुलीला हा जोडीदार हा हँडसम, दशिंग कूल दिसणार हवा असतो ,तर मुलाला सुंदर, घरची सगळे काम करणारी, घरची काळजी घेणारी , ऐकणारी सगळ्यांची काळजी घेणार आणि आईचे ऐकणारी अशी पार्टनर हवी असते.
प्रत्येक मुला आणि मुलीला हवे असते जोडीदार निवडताना यांच्या काही अटी असतात . जसे मुलांच्या अटी असतात,तसे मुलींच्या पण अटी असतात.
जोडीदार,जीवनसाथी, नवरा, बायको,पत्नी बरेच शब्द येतात आपल्या डोक्यामध्ये मुलगी आणि मुलगा वयामधे आले की चला त्यांचे हात पिवळे करा असे चालू असते पण लग्नचे योग्य वय हे १८ वर्षे असते.कधी मुले मोठे होतात ते आई वडलीना कळत च नाही .
मुले आणि मुली कशे आपले जोडीदार निवडतात तसे आई वडील पण आपल्या मुलांसाठी जागरूकपणा असतातआणि अपेक्षा पण असतात.कोणा कोणाला असे वाटते कि ,जोडीदार कसा हवा ?? असे बरेच प्रश्न पडले असते.
आणि आज हि खूप मोठी समस्या झाली प्रत्येक मुला मुलीला आपला जोडीदार असा पाहिजे तसा पाहिजे असे स्वप्न रंगवत असतात.खरच प्रत्येकाच्या अपेक्षा या वेगळ्या आहेत.
मुलाला असे वाटत असते मला माझा जीवनसाथी राजकुमारी सारखे पाहिजे . आणि मुलीला असे वाटते कि, स्वप्नातला राजकुमार पाहिजे तो घोड्यावर बसुन येईल आणि मला घेऊन जाईल असे परीकथेच्या गोष्टीप्रमाणे झालेले असते.
जोडीदार कसा हवा आणि मुलीनी व आपल्या जोडीदार कडून काय अपेक्षा |
आधी आपण मुलींच्या अपेक्षा बगुया
मुलाचा स्वभाव खूप महत्वाचा आहे
मुलाचा स्वभाव खूप महत्कावाचा आहे.कारण एकमेकांना समजून घेऊन संसार करायचे असते. जर दोघाचे पण स्वभाव सेम असला लग्न फार काळ टिकत नाही. विचार जरी भिन्न असेल तर चालते.कोणतरी नम्र पण घ्यायला पाहिजे.मुलगा ह शिकलेला असावा
प्रत्येक मुलीला जेव्हा लग्न करण्यासाठी विचार करते तेव्हा आपला जीवनसाथी बाबत खुप भिन्न विचार असतात.मुलाला जॉब सेटल झालेले असावा जेव्हा लग्नाचे वय झाले की, घरचे लोक मुले पाहतात तेव्हा असे लक्षात येते की, मुलगा चांगला जॉब ला असले पाहिजे. कारण जॉब च नसेल तर खाणार काय असा प्रश्न निर्माण होतो. आणि संसार कसा चालणार असे बरेच प्रश्न निर्माण होतात .
म्हणून मुलगा चांगला जॉब सेटल्ड असावा जेणे करून आपले उदरनिर्वाह करू शकतात.मुलाचे घर असावे किंवा फ्लॅट असावं
मुलाचे घर किंवा प्लॉट असावे कारण जर घर च नसेल तर कुटे राहणार आणि आजकाल भाड्याच्या घरात तरी पण किती दिवस राहणार ना ? जर घर स्वतचे असेल तर बचत होते .
कारण भडयचे घर ला खूप पैसे लागते आणि आपल्या जोडीदार सोबत जीवन हे खूप छान जाते.
म्हणून स्वातचे घर किंवा फ्लॅट असावा.
मुलगा प्रेम करणारा आणि काळजी, बोलका , जास्त संवाद साधणारा आणि हौस मोज करणाराअसावा
प्रत्येक मुलीच्या बाबतीत असे वाटत असते की, आपला जोडीदार चे आपल्यावर खुप प्रेम असावे काळजी घेणारा असावा असे प्रत्येक मुलीला वाटत असते.सन्मान करणारा असावा.कारण तोच आदर करत नसेल तर दुसरे कोण करणार. तिच्यासाठी अस्तित्व,आदर,सन्मान, सावभिमन खूप महत्वाचा असतो.
प्रत्येक मुलगी ही अशी असते की सन्मान ने मिळणार वागणूक आणि आदर सगळ्यात अगोदर पाहिजे असते. गाडी,बंगला, पैसे सगळे काही असून जर जो आदर तो सन्मान नसेल तर या जगण्याल काय अर्थ आहे असे समजतात. ती स्वाभिमानी असते.
अश्या घटना खूप घडत असतात,आपल्या आजूबाजूला .
जरी ती गरीब कुटुबांमध्ये मधील मुलगी असली तरी तिच्यासाठी सन्मान खूप मोलाचा असतो.
हे झाले जोडीदार कसा हवा असावा तुम्हा कसे वाटले ते नक्की कॉमेंट करून नक्की सांगा.
प्रामाणिक आणि विश्वास पण असणारा.
प्रत्येक नाते हे प्रामाणिक आणि विश्वास असणारे पाहिजे कारण विश्वास वर नाते टिकून असते तर ,प्रामाणिक पण त्या नात्यात असला तर नात्याला कदीच तडा जाणार नाही.नेहमीच साथ देणारे असावा.
जेव्हा तुम्ही जीवनसाथी निवडता तेव्हा तो नेहमी तुमच्या पाठीमागे उभा राहणारा असावा.कोणतेही संकट येऊद्या तुमच्या आधी तो उभा राहणारा असावा.शेतकरी नवरा हवा असतो.
काही मुलीला ना शेतीची खूप ओढ असते तर काहींना नाही.काय नको असते मुलीला चला तर जाणून घेऊया
मुलीला शेतकरी नवरा नको असतो.
म्हणजे कसे तर शेती हवी असते पण शेतकरी नको असतो कारण कोण शेतात काम करणार कष्ट नको असते.
मुलांच्या काय अपेक्षा आहेत ते चला जाणून घेऊया.
Don't spam comment