|जोडीदार कसा हवा ? काय अपेक्षा ? | How do you want a partner? What to expect |

0

 जोडीदार कसा हवा?  काय अपेक्षा ?


  life partner कसा हवा .जोडीदार निवडताना दोन मुख्य कारण येते की, लव मॅरेज, अरेंज मॅरेज येते. जे लव मॅरेज करणारे असतात त्यांचे लाईफ पार्टनर आदीच शोधून ठेवतात.

मग अरेंज वाले असतात त्यानं जास्त प्रोब्लेम येतो जोडीदार निवडताना कारण त्यांच्या नियोजनानुसार सगळे सेट करयाचे असते.

आपला जोडीदार निवडताना आपण बरचे बाबी विचारत घेतो परंतु कोणतीच व्यक्ती परफेक्ट नसते.अगदी सेम सेम विचार जुळायला गरज नसते.


मुलीला हा जोडीदार हा हँडसम, दशिंग कूल दिसणार हवा असतो ,तर मुलाला सुंदर, घरची सगळे काम करणारी, घरची काळजी घेणारी , ऐकणारी सगळ्यांची काळजी घेणार आणि आईचे ऐकणारी अशी पार्टनर हवी असते.


प्रत्येक मुला आणि मुलीला हवे असते जोडीदार निवडताना यांच्या काही अटी असतात . जसे मुलांच्या अटी असतात,तसे मुलींच्या पण अटी असतात. 

जोडीदार,जीवनसाथी, नवरा, बायको,पत्नी बरेच शब्द येतात आपल्या डोक्यामध्ये मुलगी आणि मुलगा वयामधे आले की चला त्यांचे हात पिवळे करा असे चालू असते पण लग्नचे योग्य वय हे १८ वर्षे असते.कधी मुले मोठे होतात ते आई वडलीना कळत च नाही . 

मुले आणि मुली कशे आपले जोडीदार निवडतात तसे आई वडील पण आपल्या मुलांसाठी जागरूकपणा असतातआणि अपेक्षा  पण असतात.कोणा कोणाला असे वाटते कि ,जोडीदार कसा हवा ?? असे बरेच प्रश्न पडले असते.

आणि आज हि खूप मोठी समस्या  झाली  प्रत्येक मुला मुलीला आपला जोडीदार असा पाहिजे तसा पाहिजे असे स्वप्न रंगवत असतात.खरच प्रत्येकाच्या अपेक्षा या वेगळ्या आहेत. 

मुलाला असे वाटत असते मला माझा जीवनसाथी  राजकुमारी सारखे पाहिजे . आणि मुलीला असे वाटते कि, स्वप्नातला राजकुमार पाहिजे  तो घोड्यावर बसुन येईल आणि मला घेऊन जाईल असे परीकथेच्या गोष्टीप्रमाणे झालेले असते. 

मुलीनी आपल्या जोडीदार कडून काय अपेक्षा ,काय निवडले पाहिजे- ती आणि तीचे अस्तित्व
 जोडीदार कसा हवा आणि मुलीनी व आपल्या जोडीदार कडून काय अपेक्षा 


आधी आपण मुलींच्या अपेक्षा बगुया

मुलाचा स्वभाव खूप महत्वाचा आहे 

  मुलाचा  स्वभाव खूप महत्कावाचा आहे.कारण  एकमेकांना समजून घेऊन  संसार करायचे असते. जर दोघाचे पण स्वभाव सेम असला लग्न फार काळ टिकत नाही. विचार जरी भिन्न असेल तर चालते.कोणतरी नम्र पण घ्यायला पाहिजे.

 कोणीतरी शांत असयला पहिजे.नसेल तर  तू तू मैई करत भांडण होऊ शकते. म्हणुन मुलगा असो की मुलगी दोघांचे स्वभाव खूप महत्वाचा आहे.

मुलगा ह शिकलेला असावा

प्रत्येक मुलीला जेव्हा लग्न करण्यासाठी  विचार करते तेव्हा  आपला जीवनसाथी बाबत खुप भिन्न विचार असतात.

 आपला जीवनसाथी ह आपल्या पेक्षा जास्त शिकलेला असावा असे वाटत असते. आपल्या शिक्षण च्य बाबतीत पण वरचड असावा .आणि हुशार असावा.

मुलाला जॉब सेटल झालेले असावा जेव्हा लग्नाचे वय झाले की, घरचे लोक मुले  पाहतात तेव्हा असे लक्षात येते की, मुलगा चांगला जॉब ला असले पाहिजे. कारण जॉब च नसेल तर खाणार काय असा प्रश्न निर्माण होतो. आणि संसार कसा चालणार असे बरेच प्रश्न निर्माण होतात .

म्हणून मुलगा चांगला जॉब सेटल्ड असावा जेणे करून आपले उदरनिर्वाह करू शकतात.

मुलाचे घर असावे किंवा फ्लॅट असावं

  मुलाचे घर किंवा प्लॉट असावे कारण जर घर च नसेल तर कुटे राहणार आणि आजकाल भाड्याच्या घरात तरी पण किती दिवस राहणार ना ? जर घर स्वतचे असेल तर  बचत होते .


कारण भडयचे घर ला खूप पैसे लागते आणि आपल्या जोडीदार सोबत जीवन हे खूप छान जाते.
 म्हणून स्वातचे घर किंवा फ्लॅट असावा.

मुलगा प्रेम करणारा आणि काळजी, बोलका , जास्त संवाद साधणारा आणि  हौस मोज करणाराअसावा

 प्रत्येक मुलीच्या बाबतीत असे  वाटत असते की, आपला जोडीदार चे आपल्यावर खुप प्रेम असावे काळजी घेणारा असावा असे प्रत्येक मुलीला वाटत असते.

आणि आपल्या परिवाराला मदत करणार असावा.
सन्मान करणारा असावा.कारण तोच आदर करत नसेल तर  दुसरे कोण करणार. तिच्यासाठी अस्तित्व,आदर,सन्मान, सावभिमन खूप महत्वाचा असतो.


प्रत्येक मुलगी ही अशी असते की सन्मान ने मिळणार वागणूक आणि आदर सगळ्यात अगोदर पाहिजे असते.  गाडी,बंगला, पैसे  सगळे काही असून जर जो आदर तो सन्मान नसेल तर या जगण्याल काय अर्थ आहे असे समजतात. ती स्वाभिमानी असते. 

तिला सन्मान ने जीवन जग्याला आवडते. पण जर तिचा होणारा जोडीदार मिळवून देणार नसेल तर त्या मुली खचल्या जातात.
अश्या घटना खूप घडत असतात,आपल्या आजूबाजूला .
 जरी ती गरीब कुटुबांमध्ये मधील  मुलगी असली तरी तिच्यासाठी सन्मान  खूप मोलाचा असतो.


हे झाले जोडीदार कसा हवा असावा तुम्हा कसे वाटले ते नक्की कॉमेंट करून नक्की सांगा.

प्रामाणिक  आणि विश्वास पण असणारा.

प्रत्येक नाते हे प्रामाणिक आणि विश्वास असणारे पाहिजे कारण विश्वास वर नाते टिकून असते तर ,प्रामाणिक पण त्या नात्यात असला तर नात्याला कदीच तडा जाणार नाही.

या दोन्ही बाजू खूप महत्त्वाच्या आहेत. नात्यात जर विश्वास असेल तर तुमचे नाते अधिक खुलून जाते.जर नसेल काही उपयोग नाही त्यामुळे एकमेकावर विश्वास ठेवणारा असावा.आणि एकमेकांशी प्रामाणिक असे ही खूप गरजेचे आहे. 

नेहमीच साथ देणारे असावा.

जेव्हा तुम्ही जीवनसाथी निवडता तेव्हा तो नेहमी तुमच्या पाठीमागे उभा राहणारा असावा.कोणतेही संकट येऊद्या तुमच्या आधी तो उभा राहणारा असावा.

 लग्न करून तुम्ही जेव्हा त्यांच्या घरी जाता तेव्हा तुमच्या कोण ओळखीचे नसते.किंवा असू ही शकते पण तुमची बाजू घेणार असावा. आणि तुमच्या इच्छा स्वप्न पूर्ण करणारा असावा.वेळोवेळी तुमचा आत्मविश्वास वाढवणारा आणि तुम्हाला मार्गदर्शन करणारा असावा.

 शेतकरी नवरा हवा असतो.

काही मुलीला ना शेतीची खूप ओढ असते तर काहींना नाही.

अगदी पहिल्या पासून थोडी का असेना पण शेती हवे असे पूर्वीचे लोक म्हण्यची कारण शेती असेल की आपण शेतात राबून धान्य तरी पिकुवू शकतो .पण सगळीच मुलींना आवड नसते.

काय नको असते मुलीला चला तर जाणून घेऊया 

मुलीला शेतकरी नवरा नको असतो.
 म्हणजे कसे तर शेती हवी असते पण शेतकरी नको असतो कारण कोण शेतात काम करणार कष्ट नको असते.

 मुलांच्या काय अपेक्षा आहेत ते चला जाणून घेऊया.

मुलगी सुंदर,सुशील,सगळी कामे करणारी, चारित्र्य संपन्न आपले म्हणे सगळे ऐकून घेणारी, मिळून मिसळून चालणारी,उत्तम स्वंपक करणारी,आणि नोकरी वली बायको पाहिजे असते.

प्रत्येक मुला ला आपली बायको ही सुंदर पाहिजे सुशील पाहिजे असते.आणि सर्वगुणसंपन्न पाहिजे असते.

daughter want to  life best  partner


आपला जोडीदार कसा असावा
 आपला जोडीदार हा आपल्याला समजून घेणार असावा.

 प्रत्येक वेळेवर आपल्या बाजूने उभा राहणारा असावं. आपल्यावर प्रेम ,मया ,काळजी घेणारा असावा. आपली स्वप्न ती त्याची समजून धेयापरेंत पौचवणारा असावा.


आपल्या वर कधी च निराश न करणारा असावं जरी चिडला असला तरी प्रेमाने लगेच जवळ घेणारा असावा.मनाने साफ आणि दयाळू वृत्तीचा असावा. फिऱ्यला नेने, सर्वतोपरी आपला आदर करणार असावा चार चोघात सन्मानाने वागणूक देणारा असावा.

जोडीदार कसा हवा, काय अपेक्षा असतात जोडीदाराकडून?

आपला जोडीदार कसा निवडाला पाहिजे ? 
जोडीदार निवडताना स्वभाव मन,निर्व्यसनी ,हेल्थ आणि प्रेम करणारा असावा.

लग्नासाठी जोडीदार शोधताय?

तुम्हाला कोणत्या प्रकारचा जीवनसाथी हवा आहे?

खरा जोडीदार म्हणून तुम्ही कसे वागत आहात?

जोडीदाराच्या प्राधान्यांमध्ये तुम्ही काय लिहिता?

What is a life partner means?

Who is best life partner?

लग्नात जोडीदार म्हणजे काय?

जोडीदार म्हणजे काय तर आपल्या औष्यभरचे साठी नेहमी आपली साथ देणार कधीच साथ न सोडणारा आणि सु:ख दुःख त नेहमी सोबत राहणारा. आपल्या पुढील जीवनामध्ये निरतर प्रेम करणारा असावा .

नवरा बायको हे संसाराचे दोन चाकं आहेत .दोन्ही चाक सुरळीत पने चालण्यासाठी  इंकमेकान साथ देणे होय .


Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)